कोव्हीड 19 अर्थात कोरोनाची परिस्थिती अजूनही गंभीर होणार आहे काय याची चिंता आज सर्वांना आहे. कारण ज्या प्रकारे ठाणे, पुणे, पिपरी चिंचवड, रायगड, सातारा, नांदेड पुन्हा लॉकडाउन केले जात आहे आणि कोल्हापूरसारख्या जिल्ह्यातून खासदारांकडून पुन्हा एकदा लॉकडाउन करावा अशी मागणी होत आहे, यावरून हे संकट गंभीर होण्याची भिती व्यक्त केली जात आहे. काही दिवसांपूर्वी चीननेही इशारा दिला होता की पुढचा टप्पा खूपच भयंकर असेल. त्यापाठोपाठ जागतिक आरोग्य संघटनेने परिस्थिती आणखी बिघडत जाणार असल्याचा इशारा दिला होता. त्यामुळे एकुणच हे किती दिवस चालणार आणि काय काय सहन करावे लागणार आहे असा प्रत्येकापुढे प्रश्न आहे.खरं तर आपल्या देशाला, भारताला या कोरोना महामारीवर पूर्ण मात करायची आहे. आपण सर्वांनी ठरविले तर आणि तरच या महामारीवर नक्की विजय मिळवू शकतो. पण आता फक्त राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे. लोकांना धाडसाने बाहेर पडू देण्याऐवजी घाबरवून सोडण्याचे काम राजकीय नेते करत आहेत. हे स्वत:चे अपयश झाकण्यसाठी चाललेले प्रयत्न आहेत का असा प्रश्न यातून पडतो.देशातील कोरोनाबाधितांचा विचार करता भारताचा जगामध्ये तिसरा क्रमांक आहे. अमेरिकेमध्ये आजच्या घडीला 33 लाख 63 हजार 56 इतके कोरोनाबाधित आहेत, तर त्या खालोखाल ब्राझीलचा क्रमांक लागतो. त्या देशामध्ये कोरोनाबाधितांची संख्या 18 लाख 84 हजार 967 इतकी आहे. ब्राझीलनंतर तिसर्या क्रमांकावर भारत असून आपल्या देशाने कोरोनाबाधितांचा नऊ लाख आकडा ओलांडला आहे. देशातील विविध राज्ये कोरोना विषाणूमुळे जे भीषण संकट आले आहे त्यावर मात करण्याचा शर्थीने प्रयत्न करीत असतानाही त्यात म्हणावे तितके यश आले नसल्याचेच दिसून येत आहे. महाराष्ट्र, दिल्ली, तामिळनाडू, कर्नाटक आणि तेलंगण या राज्यांत तर कोरोनाबाधितांचे प्रमाण अन्य राज्यांच्या तुलनेत प्रचंड आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळविण्यासाठी गेल्या मार्च महिन्यापासून अनेकदा लॉकडाऊन पुकारण्यात आला. या लॉकडाऊनमुळे या महामारीस काही प्रमाणात पायबंद घालण्यामध्ये आपण सफल झालो. पण उत्तरोत्तर हे संकट अधिक गहिरे तर होत जाणार नाही ना, अशी भीती वाटू लागली आहे. लॉकडाऊनमुळे सर्व आर्थिक व्यवहार ठप्प झाल्याने अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर आणण्यासाठी काही निर्बंध सैल करण्यात आले. काही उद्योगधंदे, सरकारी, खासगी कार्यालये सुरू करण्यात आली. पुनश्च सर्व व्यवहार सुरळीत करण्याच्या दिशेने पावले टाकण्यात आली. परंतु या महामारीचे सावट अर्थव्यवस्था सुरळीत करण्याच्या मार्गात बाधा आणत आहे. हे किती दिवस असे चालणार आहे? कोरोना महामारीवर अद्याप ठोस उपाय सापडला नसल्याने लॉकडाऊनचा अधिकाधिक वापर करून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याचा प्रयत्न केला जात आहे. जनतेनेही आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, मास्क वापरावेत, समाजामध्ये वावरताना आवश्यक अंतर राखून सर्व व्यवहार करावेत, असे वारंवार सांगितले जात आहे. मात्र हे सर्व पाळले जाते का, या प्रश्नाचे उत्तर बरेचसे नकारार्थी आहे. त्यामुळे एकीकडे कोरोनाचे संकट कायम आहे, तर दुसरीकडे आर्थिक व्यवहार ठप्प असल्याने, कारखाने, उद्योगधंदे बंद असल्याने दिवस कसे काढायचे, अशा विवंचनेत सर्वसामान्य जनता आहे. हाताला काम नाही, त्यामुळे हाती पैसा नाही. दुसरीकडे महागाई वाढत चालली आहे, जीवनावश्यक वस्तूंचे भाव दिवसागणिक चढत आहेत, अशा सर्व वातावरणात जनता दिवस काढत आहे. यामध्ये सामान्य आणि मध्यमवर्गीय माणूस अगदी भरडला जात आहे. उत्पन्नाचे साधन बंद झाले आहे, खर्चाचा बोजा वाढत आहे. अशा परिस्थितीत माणसाने करायचे काय? हे कधी थांबणार आहे? शाळा, महाविद्यालये बंद असल्याने विद्यार्थ्यांच्या भवितव्याचाही मोठा प्रश्न आ वासून उभा आहे. या कोरोना महामारीच्या काळामध्ये महाविद्यालयीन अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घ्यायच्या की नाही यावरून राज्ये आणि विद्यापीठ अनुदान आयोग यांच्यात वाद सुरू आहे. विद्यार्थ्यांना महामारीच्या संकटात लोटण्याची इच्छा नसल्याची भूमिका महाराष्ट्रासारख्या काही राज्यांनी घेऊन परीक्षा घेण्यास विरोध केला आहे. एकीकडे कोरोना संकटावर मात करायची आणि दुसरीकडे ठप्प झालेल्या अर्थव्यवस्थेला पुन्हा गती द्यायची, अशी दुहेरी भूमिका केंद्र सरकार आणि विविध राज्यांच्या सरकारांना बजावावी लागणार आहे. पण हे संकट इतक्यात संपणारे नाही असेच सर्वांनी गृहीत धरले असावे असे दिसते. कोरोनाचा प्रभाव कमी करण्यात काही प्रमाणात यशही येत आहे. दिल्लीमध्ये जूनपासून प्रथमच कालच्या सोमवारी नवीन कोरोनाबाधितांची संख्या एक हजारपेक्षा कमी झाल्याचे दिसून आले. मुंबई महानगरीतील धारावीसारख्या झोपडपट्टीमध्ये कोरोनाबाधितांचे प्रमाण अत्यंत कमी करण्यामध्ये यश आले. असे काही सकारात्मक परिणाम दिसत असले तरी अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. ही लढाई दिसते तितकी सोपी नाही. कोरोनाचे संकट नजीकच्या भविष्यामध्ये संपुष्टात येणार नाही, एवढेच नव्हे तर आणखी कठीण परिस्थिती निर्माण होत जाणार आहे, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे. या सर्वांचा विचार करता सरकार आणि जनता यांनी योग्य ती कृती केल्यासच ही महामारी नियंत्रणात येऊ शकेल. सर्वांनीच सकारात्मक विचार करायला हवा. आपलेच घोडे पुढे दामटत राहिल्याने काही साध्य होणार नाही, हे पक्के लक्षात ठेवायला हवे. म्हणजे फार घाबरून चालणार नाही. सतत कोंडून घेउन चालणार नाही. बाहेर पडल्यानेच कदाचित आपली प्रतिकारशक्ती वाढेल हेही विचारात घेण्याची गरज आहे. कोरोनाचा विषाणू म्हणजे एकप्रकारचे बंंबार्डींग होत आहे असेच वातावरण आज आहे. या दहा दिवस लॉकडाउन केल्याने लोक घरात बसून सुरक्षित राहतील असे समजणेही काही प्रमाणात भोळसटपणाचेच ठरेल. पण बहुतेक ठिकाणी जीथे जीथे लॉकडाउन वाढवण्यात आला आहे त्यावरून एक दिसते की स्थानिक लोकप्रतिनिधींच्या आग्रहाखातर हे सगळे चालले आहे हे ही विसरून चालणार नाही.

ReplyForward
कोव्हीड 19 अर्थात कोरोनाची परिस्थिती अजूनही गंभीर होणार आहे काय याची चिंता आज सर्वांना आहे. कारण ज्या प्रकारे ठाणे, पुणे, पिपरी चिंचवड, रायगड, सातारा, नांदेड पुन्हा लॉकडाउन केले जात आहे आणि कोल्हापूरसारख्या जिल्ह्यातून खासदारांकडून पुन्हा एकदा लॉकडाउन करावा अशी मागणी होत आहे, यावरून हे संकट गंभीर होण्याची भिती व्यक्त केली जात आहे. काही दिवसांपूर्वी चीननेही इशारा दिला होता की पुढचा टप्पा खूपच भयंकर असेल. त्यापाठोपाठ जागतिक आरोग्य संघटनेने परिस्थिती आणखी बिघडत जाणार असल्याचा इशारा दिला होता. त्यामुळे एकुणच हे किती दिवस चालणार आणि काय काय सहन करावे लागणार आहे असा प्रत्येकापुढे प्रश्न आहे.
कोव्हीड 19 अर्थात कोरोनाची परिस्थिती अजूनही गंभीर होणार आहे काय याची चिंता आज सर्वांना आहे. कारण ज्या प्रकारे ठाणे, पुणे, पिपरी चिंचवड, रायगड, सातारा, नांदेड पुन्हा लॉकडाउन केले जात आहे आणि कोल्हापूरसारख्या जिल्ह्यातून खासदारांकडून पुन्हा एकदा लॉकडाउन करावा अशी मागणी होत आहे, यावरून हे संकट गंभीर होण्याची भिती व्यक्त केली जात आहे. काही दिवसांपूर्वी चीननेही इशारा दिला होता की पुढचा टप्पा खूपच भयंकर असेल. त्यापाठोपाठ जागतिक आरोग्य संघटनेने परिस्थिती आणखी बिघडत जाणार असल्याचा इशारा दिला होता. त्यामुळे एकुणच हे किती दिवस चालणार आणि काय काय सहन करावे लागणार आहे असा प्रत्येकापुढे प्रश्न आहे.खरं तर आपल्या देशाला, भारताला या कोरोना महामारीवर पूर्ण मात करायची आहे. आपण सर्वांनी ठरविले तर आणि तरच या महामारीवर नक्की विजय मिळवू शकतो. पण आता फक्त राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे. लोकांना धाडसाने बाहेर पडू देण्याऐवजी घाबरवून सोडण्याचे काम राजकीय नेते करत आहेत. हे स्वत:चे अपयश झाकण्यसाठी चाललेले प्रयत्न आहेत का असा प्रश्न यातून पडतो.देशातील कोरोनाबाधितांचा विचार करता भारताचा जगामध्ये तिसरा क्रमांक आहे. अमेरिकेमध्ये आजच्या घडीला 33 लाख 63 हजार 56 इतके कोरोनाबाधित आहेत, तर त्या खालोखाल ब्राझीलचा क्रमांक लागतो. त्या देशामध्ये कोरोनाबाधितांची संख्या 18 लाख 84 हजार 967 इतकी आहे. ब्राझीलनंतर तिसर्या क्रमांकावर भारत असून आपल्या देशाने कोरोनाबाधितांचा नऊ लाख आकडा ओलांडला आहे. देशातील विविध राज्ये कोरोना विषाणूमुळे जे भीषण संकट आले आहे त्यावर मात करण्याचा शर्थीने प्रयत्न करीत असतानाही त्यात म्हणावे तितके यश आले नसल्याचेच दिसून येत आहे. महाराष्ट्र, दिल्ली, तामिळनाडू, कर्नाटक आणि तेलंगण या राज्यांत तर कोरोनाबाधितांचे प्रमाण अन्य राज्यांच्या तुलनेत प्रचंड आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळविण्यासाठी गेल्या मार्च महिन्यापासून अनेकदा लॉकडाऊन पुकारण्यात आला. या लॉकडाऊनमुळे या महामारीस काही प्रमाणात पायबंद घालण्यामध्ये आपण सफल झालो. पण उत्तरोत्तर हे संकट अधिक गहिरे तर होत जाणार नाही ना, अशी भीती वाटू लागली आहे. लॉकडाऊनमुळे सर्व आर्थिक व्यवहार ठप्प झाल्याने अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर आणण्यासाठी काही निर्बंध सैल करण्यात आले. काही उद्योगधंदे, सरकारी, खासगी कार्यालये सुरू करण्यात आली. पुनश्च सर्व व्यवहार सुरळीत करण्याच्या दिशेने पावले टाकण्यात आली. परंतु या महामारीचे सावट अर्थव्यवस्था सुरळीत करण्याच्या मार्गात बाधा आणत आहे. हे किती दिवस असे चालणार आहे? कोरोना महामारीवर अद्याप ठोस उपाय सापडला नसल्याने लॉकडाऊनचा अधिकाधिक वापर करून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याचा प्रयत्न केला जात आहे. जनतेनेही आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, मास्क वापरावेत, समाजामध्ये वावरताना आवश्यक अंतर राखून सर्व व्यवहार करावेत, असे वारंवार सांगितले जात आहे. मात्र हे सर्व पाळले जाते का, या प्रश्नाचे उत्तर बरेचसे नकारार्थी आहे. त्यामुळे एकीकडे कोरोनाचे संकट कायम आहे, तर दुसरीकडे आर्थिक व्यवहार ठप्प असल्याने, कारखाने, उद्योगधंदे बंद असल्याने दिवस कसे काढायचे, अशा विवंचनेत सर्वसामान्य जनता आहे. हाताला काम नाही, त्यामुळे हाती पैसा नाही. दुसरीकडे महागाई वाढत चालली आहे, जीवनावश्यक वस्तूंचे भाव दिवसागणिक चढत आहेत, अशा सर्व वातावरणात जनता दिवस काढत आहे. यामध्ये सामान्य आणि मध्यमवर्गीय माणूस अगदी भरडला जात आहे. उत्पन्नाचे साधन बंद झाले आहे, खर्चाचा बोजा वाढत आहे. अशा परिस्थितीत माणसाने करायचे काय? हे कधी थांबणार आहे? शाळा, महाविद्यालये बंद असल्याने विद्यार्थ्यांच्या भवितव्याचाही मोठा प्रश्न आ वासून उभा आहे. या कोरोना महामारीच्या काळामध्ये महाविद्यालयीन अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घ्यायच्या की नाही यावरून राज्ये आणि विद्यापीठ अनुदान आयोग यांच्यात वाद सुरू आहे. विद्यार्थ्यांना महामारीच्या संकटात लोटण्याची इच्छा नसल्याची भूमिका महाराष्ट्रासारख्या काही राज्यांनी घेऊन परीक्षा घेण्यास विरोध केला आहे. एकीकडे कोरोना संकटावर मात करायची आणि दुसरीकडे ठप्प झालेल्या अर्थव्यवस्थेला पुन्हा गती द्यायची, अशी दुहेरी भूमिका केंद्र सरकार आणि विविध राज्यांच्या सरकारांना बजावावी लागणार आहे. पण हे संकट इतक्यात संपणारे नाही असेच सर्वांनी गृहीत धरले असावे असे दिसते. कोरोनाचा प्रभाव कमी करण्यात काही प्रमाणात यशही येत आहे. दिल्लीमध्ये जूनपासून प्रथमच कालच्या सोमवारी नवीन कोरोनाबाधितांची संख्या एक हजारपेक्षा कमी झाल्याचे दिसून आले. मुंबई महानगरीतील धारावीसारख्या झोपडपट्टीमध्ये कोरोनाबाधितांचे प्रमाण अत्यंत कमी करण्यामध्ये यश आले. असे काही सकारात्मक परिणाम दिसत असले तरी अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. ही लढाई दिसते तितकी सोपी नाही. कोरोनाचे संकट नजीकच्या भविष्यामध्ये संपुष्टात येणार नाही, एवढेच नव्हे तर आणखी कठीण परिस्थिती निर्माण होत जाणार आहे, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे. या सर्वांचा विचार करता सरकार आणि जनता यांनी योग्य ती कृती केल्यासच ही महामारी नियंत्रणात येऊ शकेल. सर्वांनीच सकारात्मक विचार करायला हवा. आपलेच घोडे पुढे दामटत राहिल्याने काही साध्य होणार नाही, हे पक्के लक्षात ठेवायला हवे. म्हणजे फार घाबरून चालणार नाही. सतत कोंडून घेउन चालणार नाही. बाहेर पडल्यानेच कदाचित आपली प्रतिकारशक्ती वाढेल हेही विचारात घेण्याची गरज आहे. कोरोनाचा विषाणू म्हणजे एकप्रकारचे बंंबार्डींग होत आहे असेच वातावरण आज आहे. या दहा दिवस लॉकडाउन केल्याने लोक घरात बसून सुरक्षित राहतील असे समजणेही काही प्रमाणात भोळसटपणाचेच ठरेल. पण बहुतेक ठिकाणी जीथे जीथे लॉकडाउन वाढवण्यात आला आहे त्यावरून एक दिसते की स्थानिक लोकप्रतिनिधींच्या आग्रहाखातर हे सगळे चालले आहे हे ही विसरून चालणार नाही. |
कोव्हीड 19 अर्थात कोरोनाची परिस्थिती अजूनही गंभीर होणार आहे काय याची चिंता आज सर्वांना आहे. कारण ज्या प्रकारे ठाणे, पुणे, पिपरी चिंचवड, रायगड, सातारा, नांदेड पुन्हा लॉकडाउन केले जात आहे आणि कोल्हापूरसारख्या जिल्ह्यातून खासदारांकडून पुन्हा एकदा लॉकडाउन करावा अशी मागणी होत आहे, यावरून हे संकट गंभीर होण्याची भिती व्यक्त केली जात आहे. काही दिवसांपूर्वी चीननेही इशारा दिला होता की पुढचा टप्पा खूपच भयंकर असेल. त्यापाठोपाठ जागतिक आरोग्य संघटनेने परिस्थिती आणखी बिघडत जाणार असल्याचा इशारा दिला होता. त्यामुळे एकुणच हे किती दिवस चालणार आणि काय काय सहन करावे लागणार आहे असा प्रत्येकापुढे प्रश्न आहे.खरं तर आपल्या देशाला, भारताला या कोरोना महामारीवर पूर्ण मात करायची आहे. आपण सर्वांनी ठरविले तर आणि तरच या महामारीवर नक्की विजय मिळवू शकतो. पण आता फक्त राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे. लोकांना धाडसाने बाहेर पडू देण्याऐवजी घाबरवून सोडण्याचे काम राजकीय नेते करत आहेत. हे स्वत:चे अपयश झाकण्यसाठी चाललेले प्रयत्न आहेत का असा प्रश्न यातून पडतो.देशातील कोरोनाबाधितांचा विचार करता भारताचा जगामध्ये तिसरा क्रमांक आहे. अमेरिकेमध्ये आजच्या घडीला 33 लाख 63 हजार 56 इतके कोरोनाबाधित आहेत, तर त्या खालोखाल ब्राझीलचा क्रमांक लागतो. त्या देशामध्ये कोरोनाबाधितांची संख्या 18 लाख 84 हजार 967 इतकी आहे. ब्राझीलनंतर तिसर्या क्रमांकावर भारत असून आपल्या देशाने कोरोनाबाधितांचा नऊ लाख आकडा ओलांडला आहे. देशातील विविध राज्ये कोरोना विषाणूमुळे जे भीषण संकट आले आहे त्यावर मात करण्याचा शर्थीने प्रयत्न करीत असतानाही त्यात म्हणावे तितके यश आले नसल्याचेच दिसून येत आहे. महाराष्ट्र, दिल्ली, तामिळनाडू, कर्नाटक आणि तेलंगण या राज्यांत तर कोरोनाबाधितांचे प्रमाण अन्य राज्यांच्या तुलनेत प्रचंड आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळविण्यासाठी गेल्या मार्च महिन्यापासून अनेकदा लॉकडाऊन पुकारण्यात आला. या लॉकडाऊनमुळे या महामारीस काही प्रमाणात पायबंद घालण्यामध्ये आपण सफल झालो. पण उत्तरोत्तर हे संकट अधिक गहिरे तर होत जाणार नाही ना, अशी भीती वाटू लागली आहे. लॉकडाऊनमुळे सर्व आर्थिक व्यवहार ठप्प झाल्याने अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर आणण्यासाठी काही निर्बंध सैल करण्यात आले. काही उद्योगधंदे, सरकारी, खासगी कार्यालये सुरू करण्यात आली. पुनश्च सर्व व्यवहार सुरळीत करण्याच्या दिशेने पावले टाकण्यात आली. परंतु या महामारीचे सावट अर्थव्यवस्था सुरळीत करण्याच्या मार्गात बाधा आणत आहे. हे किती दिवस असे चालणार आहे? कोरोना महामारीवर अद्याप ठोस उपाय सापडला नसल्याने लॉकडाऊनचा अधिकाधिक वापर करून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याचा प्रयत्न केला जात आहे. जनतेनेही आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, मास्क वापरावेत, समाजामध्ये वावरताना आवश्यक अंतर राखून सर्व व्यवहार करावेत, असे वारंवार सांगितले जात आहे. मात्र हे सर्व पाळले जाते का, या प्रश्नाचे उत्तर बरेचसे नकारार्थी आहे. त्यामुळे एकीकडे कोरोनाचे संकट कायम आहे, तर दुसरीकडे आर्थिक व्यवहार ठप्प असल्याने, कारखाने, उद्योगधंदे बंद असल्याने दिवस कसे काढायचे, अशा विवंचनेत सर्वसामान्य जनता आहे. हाताला काम नाही, त्यामुळे हाती पैसा नाही. दुसरीकडे महागाई वाढत चालली आहे, जीवनावश्यक वस्तूंचे भाव दिवसागणिक चढत आहेत, अशा सर्व वातावरणात जनता दिवस काढत आहे. यामध्ये सामान्य आणि मध्यमवर्गीय माणूस अगदी भरडला जात आहे. उत्पन्नाचे साधन बंद झाले आहे, खर्चाचा बोजा वाढत आहे. अशा परिस्थितीत माणसाने करायचे काय? हे कधी थांबणार आहे? शाळा, महाविद्यालये बंद असल्याने विद्यार्थ्यांच्या भवितव्याचाही मोठा प्रश्न आ वासून उभा आहे. या कोरोना महामारीच्या काळामध्ये महाविद्यालयीन अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घ्यायच्या की नाही यावरून राज्ये आणि विद्यापीठ अनुदान आयोग यांच्यात वाद सुरू आहे. विद्यार्थ्यांना महामारीच्या संकटात लोटण्याची इच्छा नसल्याची भूमिका महाराष्ट्रासारख्या काही राज्यांनी घेऊन परीक्षा घेण्यास विरोध केला आहे. एकीकडे कोरोना संकटावर मात करायची आणि दुसरीकडे ठप्प झालेल्या अर्थव्यवस्थेला पुन्हा गती द्यायची, अशी दुहेरी भूमिका केंद्र सरकार आणि विविध राज्यांच्या सरकारांना बजावावी लागणार आहे. पण हे संकट इतक्यात संपणारे नाही असेच सर्वांनी गृहीत धरले असावे असे दिसते. कोरोनाचा प्रभाव कमी करण्यात काही प्रमाणात यशही येत आहे. दिल्लीमध्ये जूनपासून प्रथमच कालच्या सोमवारी नवीन कोरोनाबाधितांची संख्या एक हजारपेक्षा कमी झाल्याचे दिसून आले. मुंबई महानगरीतील धारावीसारख्या झोपडपट्टीमध्ये कोरोनाबाधितांचे प्रमाण अत्यंत कमी करण्यामध्ये यश आले. असे काही सकारात्मक परिणाम दिसत असले तरी अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. ही लढाई दिसते तितकी सोपी नाही. कोरोनाचे संकट नजीकच्या भविष्यामध्ये संपुष्टात येणार नाही, एवढेच नव्हे तर आणखी कठीण परिस्थिती निर्माण होत जाणार आहे, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे. या सर्वांचा विचार करता सरकार आणि जनता यांनी योग्य ती कृती केल्यासच ही महामारी नियंत्रणात येऊ शकेल. सर्वांनीच सकारात्मक विचार करायला हवा. आपलेच घोडे पुढे दामटत राहिल्याने काही साध्य होणार नाही, हे पक्के लक्षात ठेवायला हवे. म्हणजे फार घाबरून चालणार नाही. सतत कोंडून घेउन चालणार नाही. बाहेर पडल्यानेच कदाचित आपली प्रतिकारशक्ती वाढेल हेही विचारात घेण्याची गरज आहे. कोरोनाचा विषाणू म्हणजे एकप्रकारचे बंंबार्डींग होत आहे असेच वातावरण आज आहे. या दहा दिवस लॉकडाउन केल्याने लोक घरात बसून सुरक्षित राहतील असे समजणेही काही प्रमाणात भोळसटपणाचेच ठरेल. पण बहुतेक ठिकाणी जीथे जीथे लॉकडाउन वाढवण्यात आला आहे त्यावरून एक दिसते की स्थानिक लोकप्रतिनिधींच्या आग्रहाखातर हे सगळे चालले आहे हे ही विसरून चालणार नाही. |
कोव्हीड 19 अर्थात कोरोनाची परिस्थिती अजूनही गंभीर होणार आहे काय याची चिंता आज सर्वांना आहे. कारण ज्या प्रकारे ठाणे, पुणे, पिपरी चिंचवड, रायगड, सातारा, नांदेड पुन्हा लॉकडाउन केले जात आहे आणि कोल्हापूरसारख्या जिल्ह्यातून खासदारांकडून पुन्हा एकदा लॉकडाउन करावा अशी मागणी होत आहे, यावरून हे संकट गंभीर होण्याची भिती व्यक्त केली जात आहे. काही दिवसांपूर्वी चीननेही इशारा दिला होता की पुढचा टप्पा खूपच भयंकर असेल. त्यापाठोपाठ जागतिक आरोग्य संघटनेने परिस्थिती आणखी बिघडत जाणार असल्याचा इशारा दिला होता. त्यामुळे एकुणच हे किती दिवस चालणार आणि काय काय सहन करावे लागणार आहे असा प्रत्येकापुढे प्रश्न आहे.खरं तर आपल्या देशाला, भारताला या कोरोना महामारीवर पूर्ण मात करायची आहे. आपण सर्वांनी ठरविले तर आणि तरच या महामारीवर नक्की विजय मिळवू शकतो. पण आता फक्त राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे. लोकांना धाडसाने बाहेर पडू देण्याऐवजी घाबरवून सोडण्याचे काम राजकीय नेते करत आहेत. हे स्वत:चे अपयश झाकण्यसाठी चाललेले प्रयत्न आहेत का असा प्रश्न यातून पडतो.देशातील कोरोनाबाधितांचा विचार करता भारताचा जगामध्ये तिसरा क्रमांक आहे. अमेरिकेमध्ये आजच्या घडीला 33 लाख 63 हजार 56 इतके कोरोनाबाधित आहेत, तर त्या खालोखाल ब्राझीलचा क्रमांक लागतो. त्या देशामध्ये कोरोनाबाधितांची संख्या 18 लाख 84 हजार 967 इतकी आहे. ब्राझीलनंतर तिसर्या क्रमांकावर भारत असून आपल्या देशाने कोरोनाबाधितांचा नऊ लाख आकडा ओलांडला आहे. देशातील विविध राज्ये कोरोना विषाणूमुळे जे भीषण संकट आले आहे त्यावर मात करण्याचा शर्थीने प्रयत्न करीत असतानाही त्यात म्हणावे तितके यश आले नसल्याचेच दिसून येत आहे. महाराष्ट्र, दिल्ली, तामिळनाडू, कर्नाटक आणि तेलंगण या राज्यांत तर कोरोनाबाधितांचे प्रमाण अन्य राज्यांच्या तुलनेत प्रचंड आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळविण्यासाठी गेल्या मार्च महिन्यापासून अनेकदा लॉकडाऊन पुकारण्यात आला. या लॉकडाऊनमुळे या महामारीस काही प्रमाणात पायबंद घालण्यामध्ये आपण सफल झालो. पण उत्तरोत्तर हे संकट अधिक गहिरे तर होत जाणार नाही ना, अशी भीती वाटू लागली आहे. लॉकडाऊनमुळे सर्व आर्थिक व्यवहार ठप्प झाल्याने अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर आणण्यासाठी काही निर्बंध सैल करण्यात आले. काही उद्योगधंदे, सरकारी, खासगी कार्यालये सुरू करण्यात आली. पुनश्च सर्व व्यवहार सुरळीत करण्याच्या दिशेने पावले टाकण्यात आली. परंतु या महामारीचे सावट अर्थव्यवस्था सुरळीत करण्याच्या मार्गात बाधा आणत आहे. हे किती दिवस असे चालणार आहे? कोरोना महामारीवर अद्याप ठोस उपाय सापडला नसल्याने लॉकडाऊनचा अधिकाधिक वापर करून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याचा प्रयत्न केला जात आहे. जनतेनेही आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, मास्क वापरावेत, समाजामध्ये वावरताना आवश्यक अंतर राखून सर्व व्यवहार करावेत, असे वारंवार सांगितले जात आहे. मात्र हे सर्व पाळले जाते का, या प्रश्नाचे उत्तर बरेचसे नकारार्थी आहे. त्यामुळे एकीकडे कोरोनाचे संकट कायम आहे, तर दुसरीकडे आर्थिक व्यवहार ठप्प असल्याने, कारखाने, उद्योगधंदे बंद असल्याने दिवस कसे काढायचे, अशा विवंचनेत सर्वसामान्य जनता आहे. हाताला काम नाही, त्यामुळे हाती पैसा नाही. दुसरीकडे महागाई वाढत चालली आहे, जीवनावश्यक वस्तूंचे भाव दिवसागणिक चढत आहेत, अशा सर्व वातावरणात जनता दिवस काढत आहे. यामध्ये सामान्य आणि मध्यमवर्गीय माणूस अगदी भरडला जात आहे. उत्पन्नाचे साधन बंद झाले आहे, खर्चाचा बोजा वाढत आहे. अशा परिस्थितीत माणसाने करायचे काय? हे कधी थांबणार आहे? शाळा, महाविद्यालये बंद असल्याने विद्यार्थ्यांच्या भवितव्याचाही मोठा प्रश्न आ वासून उभा आहे. या कोरोना महामारीच्या काळामध्ये महाविद्यालयीन अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घ्यायच्या की नाही यावरून राज्ये आणि विद्यापीठ अनुदान आयोग यांच्यात वाद सुरू आहे. विद्यार्थ्यांना महामारीच्या संकटात लोटण्याची इच्छा नसल्याची भूमिका महाराष्ट्रासारख्या काही राज्यांनी घेऊन परीक्षा घेण्यास विरोध केला आहे. एकीकडे कोरोना संकटावर मात करायची आणि दुसरीकडे ठप्प झालेल्या अर्थव्यवस्थेला पुन्हा गती द्यायची, अशी दुहेरी भूमिका केंद्र सरकार आणि विविध राज्यांच्या सरकारांना बजावावी लागणार आहे. पण हे संकट इतक्यात संपणारे नाही असेच सर्वांनी गृहीत धरले असावे असे दिसते. कोरोनाचा प्रभाव कमी करण्यात काही प्रमाणात यशही येत आहे. दिल्लीमध्ये जूनपासून प्रथमच कालच्या सोमवारी नवीन कोरोनाबाधितांची संख्या एक हजारपेक्षा कमी झाल्याचे दिसून आले. मुंबई महानगरीतील धारावीसारख्या झोपडपट्टीमध्ये कोरोनाबाधितांचे प्रमाण अत्यंत कमी करण्यामध्ये यश आले. असे काही सकारात्मक परिणाम दिसत असले तरी अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. ही लढाई दिसते तितकी सोपी नाही. कोरोनाचे संकट नजीकच्या भविष्यामध्ये संपुष्टात येणार नाही, एवढेच नव्हे तर आणखी कठीण परिस्थिती निर्माण होत जाणार आहे, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे. या सर्वांचा विचार करता सरकार आणि जनता यांनी योग्य ती कृती केल्यासच ही महामारी नियंत्रणात येऊ शकेल. सर्वांनीच सकारात्मक विचार करायला हवा. आपलेच घोडे पुढे दामटत राहिल्याने काही साध्य होणार नाही, हे पक्के लक्षात ठेवायला हवे. म्हणजे फार घाबरून चालणार नाही. सतत कोंडून घेउन चालणार नाही. बाहेर पडल्यानेच कदाचित आपली प्रतिकारशक्ती वाढेल हेही विचारात घेण्याची गरज आहे. कोरोनाचा विषाणू म्हणजे एकप्रकारचे बंंबार्डींग होत आहे असेच वातावरण आज आहे. या दहा दिवस लॉकडाउन केल्याने लोक घरात बसून सुरक्षित राहतील असे समजणेही काही प्रमाणात भोळसटपणाचेच ठरेल. पण बहुतेक ठिकाणी जीथे जीथे लॉकडाउन वाढवण्यात आला आहे त्यावरून एक दिसते की स्थानिक लोकप्रतिनिधींच्या आग्रहाखातर हे सगळे चालले आहे हे ही विसरून चालणार नाही.
|
कोव्हीड 19 अर्थात कोरोनाची परिस्थिती अजूनही गंभीर होणार आहे काय याची चिंता आज सर्वांना आहे. कारण ज्या प्रकारे ठाणे, पुणे, पिपरी चिंचवड, रायगड, सातारा, नांदेड पुन्हा लॉकडाउन केले जात आहे आणि कोल्हापूरसारख्या जिल्ह्यातून खासदारांकडून पुन्हा एकदा लॉकडाउन करावा अशी मागणी होत आहे, यावरून हे संकट गंभीर होण्याची भिती व्यक्त केली जात आहे. काही दिवसांपूर्वी चीननेही इशारा दिला होता की पुढचा टप्पा खूपच भयंकर असेल. त्यापाठोपाठ जागतिक आरोग्य संघटनेने परिस्थिती आणखी बिघडत जाणार असल्याचा इशारा दिला होता. त्यामुळे एकुणच हे किती दिवस चालणार आणि काय काय सहन करावे लागणार आहे असा प्रत्येकापुढे प्रश्न आहे.खरं तर आपल्या देशाला, भारताला या कोरोना महामारीवर पूर्ण मात करायची आहे. आपण सर्वांनी ठरविले तर आणि तरच या महामारीवर नक्की विजय मिळवू शकतो. पण आता फक्त राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे. लोकांना धाडसाने बाहेर पडू देण्याऐवजी घाबरवून सोडण्याचे काम राजकीय नेते करत आहेत. हे स्वत:चे अपयश झाकण्यसाठी चाललेले प्रयत्न आहेत का असा प्रश्न यातून पडतो.देशातील कोरोनाबाधितांचा विचार करता भारताचा जगामध्ये तिसरा क्रमांक आहे. अमेरिकेमध्ये आजच्या घडीला 33 लाख 63 हजार 56 इतके कोरोनाबाधित आहेत, तर त्या खालोखाल ब्राझीलचा क्रमांक लागतो. त्या देशामध्ये कोरोनाबाधितांची संख्या 18 लाख 84 हजार 967 इतकी आहे. ब्राझीलनंतर तिसर्या क्रमांकावर भारत असून आपल्या देशाने कोरोनाबाधितांचा नऊ लाख आकडा ओलांडला आहे. देशातील विविध राज्ये कोरोना विषाणूमुळे जे भीषण संकट आले आहे त्यावर मात करण्याचा शर्थीने प्रयत्न करीत असतानाही त्यात म्हणावे तितके यश आले नसल्याचेच दिसून येत आहे. महाराष्ट्र, दिल्ली, तामिळनाडू, कर्नाटक आणि तेलंगण या राज्यांत तर कोरोनाबाधितांचे प्रमाण अन्य राज्यांच्या तुलनेत प्रचंड आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळविण्यासाठी गेल्या मार्च महिन्यापासून अनेकदा लॉकडाऊन पुकारण्यात आला. या लॉकडाऊनमुळे या महामारीस काही प्रमाणात पायबंद घालण्यामध्ये आपण सफल झालो. पण उत्तरोत्तर हे संकट अधिक गहिरे तर होत जाणार नाही ना, अशी भीती वाटू लागली आहे. लॉकडाऊनमुळे सर्व आर्थिक व्यवहार ठप्प झाल्याने अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर आणण्यासाठी काही निर्बंध सैल करण्यात आले. काही उद्योगधंदे, सरकारी, खासगी कार्यालये सुरू करण्यात आली. पुनश्च सर्व व्यवहार सुरळीत करण्याच्या दिशेने पावले टाकण्यात आली. परंतु या महामारीचे सावट अर्थव्यवस्था सुरळीत करण्याच्या मार्गात बाधा आणत आहे. हे किती दिवस असे चालणार आहे? कोरोना महामारीवर अद्याप ठोस उपाय सापडला नसल्याने लॉकडाऊनचा अधिकाधिक वापर करून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याचा प्रयत्न केला जात आहे. जनतेनेही आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, मास्क वापरावेत, समाजामध्ये वावरताना आवश्यक अंतर राखून सर्व व्यवहार करावेत, असे वारंवार सांगितले जात आहे. मात्र हे सर्व पाळले जाते का, या प्रश्नाचे उत्तर बरेचसे नकारार्थी आहे. त्यामुळे एकीकडे कोरोनाचे संकट कायम आहे, तर दुसरीकडे आर्थिक व्यवहार ठप्प असल्याने, कारखाने, उद्योगधंदे बंद असल्याने दिवस कसे काढायचे, अशा विवंचनेत सर्वसामान्य जनता आहे. हाताला काम नाही, त्यामुळे हाती पैसा नाही. दुसरीकडे महागाई वाढत चालली आहे, जीवनावश्यक वस्तूंचे भाव दिवसागणिक चढत आहेत, अशा सर्व वातावरणात जनता दिवस काढत आहे. यामध्ये सामान्य आणि मध्यमवर्गीय माणूस अगदी भरडला जात आहे. उत्पन्नाचे साधन बंद झाले आहे, खर्चाचा बोजा वाढत आहे. अशा परिस्थितीत माणसाने करायचे काय? हे कधी थांबणार आहे? शाळा, महाविद्यालये बंद असल्याने विद्यार्थ्यांच्या भवितव्याचाही मोठा प्रश्न आ वासून उभा आहे. या कोरोना महामारीच्या काळामध्ये महाविद्यालयीन अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घ्यायच्या की नाही यावरून राज्ये आणि विद्यापीठ अनुदान आयोग यांच्यात वाद सुरू आहे. विद्यार्थ्यांना महामारीच्या संकटात लोटण्याची इच्छा नसल्याची भूमिका महाराष्ट्रासारख्या काही राज्यांनी घेऊन परीक्षा घेण्यास विरोध केला आहे. एकीकडे कोरोना संकटावर मात करायची आणि दुसरीकडे ठप्प झालेल्या अर्थव्यवस्थेला पुन्हा गती द्यायची, अशी दुहेरी भूमिका केंद्र सरकार आणि विविध राज्यांच्या सरकारांना बजावावी लागणार आहे. पण हे संकट इतक्यात संपणारे नाही असेच सर्वांनी गृहीत धरले असावे असे दिसते. कोरोनाचा प्रभाव कमी करण्यात काही प्रमाणात यशही येत आहे. दिल्लीमध्ये जूनपासून प्रथमच कालच्या सोमवारी नवीन कोरोनाबाधितांची संख्या एक हजारपेक्षा कमी झाल्याचे दिसून आले. मुंबई महानगरीतील धारावीसारख्या झोपडपट्टीमध्ये कोरोनाबाधितांचे प्रमाण अत्यंत कमी करण्यामध्ये यश आले. असे काही सकारात्मक परिणाम दिसत असले तरी अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. ही लढाई दिसते तितकी सोपी नाही. कोरोनाचे संकट नजीकच्या भविष्यामध्ये संपुष्टात येणार नाही, एवढेच नव्हे तर आणखी कठीण परिस्थिती निर्माण होत जाणार आहे, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे. या सर्वांचा विचार करता सरकार आणि जनता यांनी योग्य ती कृती केल्यासच ही महामारी नियंत्रणात येऊ शकेल. सर्वांनीच सकारात्मक विचार करायला हवा. आपलेच घोडे पुढे दामटत राहिल्याने काही साध्य होणार नाही, हे पक्के लक्षात ठेवायला हवे. म्हणजे फार घाबरून चालणार नाही. सतत कोंडून घेउन चालणार नाही. बाहेर पडल्यानेच कदाचित आपली प्रतिकारशक्ती वाढेल हेही विचारात घेण्याची गरज आहे. कोरोनाचा विषाणू म्हणजे एकप्रकारचे बंंबार्डींग होत आहे असेच वातावरण आज आहे. या दहा दिवस लॉकडाउन केल्याने लोक घरात बसून सुरक्षित राहतील असे समजणेही काही प्रमाणात भोळसटपणाचेच ठरेल. पण बहुतेक ठिकाणी जीथे जीथे लॉकडाउन वाढवण्यात आला आहे त्यावरून एक दिसते की स्थानिक लोकप्रतिनिधींच्या आग्रहाखातर हे सगळे चालले आहे हे ही विसरून चालणार नाही.
|
खरं तर आपल्या देशाला, भारताला या कोरोना महामारीवर पूर्ण मात करायची आहे. आपण सर्वांनी ठरविले तर आणि तरच या महामारीवर नक्की विजय मिळवू शकतो. पण आता फक्त राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे. लोकांना धाडसाने बाहेर पडू देण्याऐवजी घाबरवून सोडण्याचे काम राजकीय नेते करत आहेत. हे स्वत:चे अपयश झाकण्यसाठी चाललेले प्रयत्न आहेत का असा प्रश्न यातून पडतो.
देशातील कोरोनाबाधितांचा विचार करता भारताचा जगामध्ये तिसरा क्रमांक आहे. अमेरिकेमध्ये आजच्या घडीला 33 लाख 63 हजार 56 इतके कोरोनाबाधित आहेत, तर त्या खालोखाल ब्राझीलचा क्रमांक लागतो. त्या देशामध्ये कोरोनाबाधितांची संख्या 18 लाख 84 हजार 967 इतकी आहे. ब्राझीलनंतर तिसर्या क्रमांकावर भारत असून आपल्या देशाने कोरोनाबाधितांचा नऊ लाख आकडा ओलांडला आहे. देशातील विविध राज्ये कोरोना विषाणूमुळे जे भीषण संकट आले आहे त्यावर मात करण्याचा शर्थीने प्रयत्न करीत असतानाही त्यात म्हणावे तितके यश आले नसल्याचेच दिसून येत आहे. महाराष्ट्र, दिल्ली, तामिळनाडू, कर्नाटक आणि तेलंगण या राज्यांत तर कोरोनाबाधितांचे प्रमाण अन्य राज्यांच्या तुलनेत प्रचंड आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळविण्यासाठी गेल्या मार्च महिन्यापासून अनेकदा लॉकडाऊन पुकारण्यात आला. या लॉकडाऊनमुळे या महामारीस काही प्रमाणात पायबंद घालण्यामध्ये आपण सफल झालो. पण उत्तरोत्तर हे संकट अधिक गहिरे तर होत जाणार नाही ना, अशी भीती वाटू लागली आहे. लॉकडाऊनमुळे सर्व आर्थिक व्यवहार ठप्प झाल्याने अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर आणण्यासाठी काही निर्बंध सैल करण्यात आले. काही उद्योगधंदे, सरकारी, खासगी कार्यालये सुरू करण्यात आली. पुनश्च सर्व व्यवहार सुरळीत करण्याच्या दिशेने पावले टाकण्यात आली. परंतु या महामारीचे सावट अर्थव्यवस्था सुरळीत करण्याच्या मार्गात बाधा आणत आहे. हे किती दिवस असे चालणार आहे?
कोरोना महामारीवर अद्याप ठोस उपाय सापडला नसल्याने लॉकडाऊनचा अधिकाधिक वापर करून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याचा प्रयत्न केला जात आहे. जनतेनेही आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, मास्क वापरावेत, समाजामध्ये वावरताना आवश्यक अंतर राखून सर्व व्यवहार करावेत, असे वारंवार सांगितले जात आहे. मात्र हे सर्व पाळले जाते का, या प्रश्नाचे उत्तर बरेचसे नकारार्थी आहे. त्यामुळे एकीकडे कोरोनाचे संकट कायम आहे, तर दुसरीकडे आर्थिक व्यवहार ठप्प असल्याने, कारखाने, उद्योगधंदे बंद असल्याने दिवस कसे काढायचे, अशा विवंचनेत सर्वसामान्य जनता आहे. हाताला काम नाही, त्यामुळे हाती पैसा नाही. दुसरीकडे महागाई वाढत चालली आहे, जीवनावश्यक वस्तूंचे भाव दिवसागणिक चढत आहेत, अशा सर्व वातावरणात जनता दिवस काढत आहे. यामध्ये सामान्य आणि मध्यमवर्गीय माणूस अगदी भरडला जात आहे. उत्पन्नाचे साधन बंद झाले आहे, खर्चाचा बोजा वाढत आहे. अशा परिस्थितीत माणसाने करायचे काय? हे कधी थांबणार आहे? शाळा, महाविद्यालये बंद असल्याने विद्यार्थ्यांच्या भवितव्याचाही मोठा प्रश्न आ वासून उभा आहे. या कोरोना महामारीच्या काळामध्ये महाविद्यालयीन अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घ्यायच्या की नाही यावरून राज्ये आणि विद्यापीठ अनुदान आयोग यांच्यात वाद सुरू आहे. विद्यार्थ्यांना महामारीच्या संकटात लोटण्याची इच्छा नसल्याची भूमिका महाराष्ट्रासारख्या काही राज्यांनी घेऊन परीक्षा घेण्यास विरोध केला आहे. एकीकडे कोरोना संकटावर मात करायची आणि दुसरीकडे ठप्प झालेल्या अर्थव्यवस्थेला पुन्हा गती द्यायची, अशी दुहेरी भूमिका केंद्र सरकार आणि विविध राज्यांच्या सरकारांना बजावावी लागणार आहे. पण हे संकट इतक्यात संपणारे नाही असेच सर्वांनी गृहीत धरले असावे असे दिसते. कोरोनाचा प्रभाव कमी करण्यात काही प्रमाणात यशही येत आहे. दिल्लीमध्ये जूनपासून प्रथमच कालच्या सोमवारी नवीन कोरोनाबाधितांची संख्या एक हजारपेक्षा कमी झाल्याचे दिसून आले. मुंबई महानगरीतील धारावीसारख्या झोपडपट्टीमध्ये कोरोनाबाधितांचे प्रमाण अत्यंत कमी करण्यामध्ये यश आले. असे काही सकारात्मक परिणाम दिसत असले तरी अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. ही लढाई दिसते तितकी सोपी नाही. कोरोनाचे संकट नजीकच्या भविष्यामध्ये संपुष्टात येणार नाही, एवढेच नव्हे तर आणखी कठीण परिस्थिती निर्माण होत जाणार आहे, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे. या सर्वांचा विचार करता सरकार आणि जनता यांनी योग्य ती कृती केल्यासच ही महामारी नियंत्रणात येऊ शकेल. सर्वांनीच सकारात्मक विचार करायला हवा. आपलेच घोडे पुढे दामटत राहिल्याने काही साध्य होणार नाही, हे पक्के लक्षात ठेवायला हवे. म्हणजे फार घाबरून चालणार नाही. सतत कोंडून घेउन चालणार नाही. बाहेर पडल्यानेच कदाचित आपली प्रतिकारशक्ती वाढेल हेही विचारात घेण्याची गरज आहे. कोरोनाचा विषाणू म्हणजे एकप्रकारचे बंंबार्डींग होत आहे असेच वातावरण आज आहे. या दहा दिवस लॉकडाउन केल्याने लोक घरात बसून सुरक्षित राहतील असे समजणेही काही प्रमाणात भोळसटपणाचेच ठरेल. पण बहुतेक ठिकाणी जीथे जीथे लॉकडाउन वाढवण्यात आला आहे त्यावरून एक दिसते की स्थानिक लोकप्रतिनिधींच्या आग्रहाखातर हे सगळे चालले आहे हे ही विसरून चालणार नाही.
ReplyForward
|
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा