
आज देशाला परिवर्तन हवे आहे
आज देशाला परिवर्तन हवे आहे
नरेंद्र मोदी यांना भारतीय जनता पक्षाने २०१४ च्या निवडणुकीचे प्रचार प्रमुख केले आणि अनेकांनी आपल्या भुवया उंचावल्या . नरेंद्र मोदींना विरोध करणारे लोक अत्यंत अंध पाने आणि पूर्वग्रह दुषित हेतूने विरोध करताना दिस्तत.
मग नरेंद्र मोदींना विरोध करण्याची प्रवृत्ती का बळावत आहे?
केवळ गोध्रा प्रकरणाने त्यांना विरोध केला जात आहे . हा कॉंग्रेस आणि तत्सम विचाराच्या लोकांचा मनाचा संकुचितपणा आहे.
इंदिरा गांधी हत्येनंतर कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी शीखांचा संहार केला होता .त्याची जबाबदारी राजीव गांधी यांच्यावर कोणी लाडात नाही
मात्र नरेंद्र मोदी यांच्याकडे हिंदुत्ववादी नेते म्हणूनच पहिले जाते . असा दुजाभाव का?
नरेंद्र मोदी यांच्यामुळे भा ज प ला सत्ता मिळाली तर ते दीर्घ काळ ती संधी सोडणार नाहीत अशी कोणाला वाटते काय?